शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

लसीकरणासाठी सरकारचे प्रयत्न तरी लोक उदासीन; ६० टक्के लोकांना लसीची घाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 1:13 AM

६० टक्के लोकांना लसीची घाई नाही

नितीन अग्रवालनवी  दिल्ली : कोरोना विषाणूला राेखण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोठी योजना बनवली असली तरी लोकांचा तेवढा प्रतिसाद नाही.ऑनलाईन प्लॅटफॉर्म लोकल पाहणीत ६० टक्के लोकांनी स्पष्ट केले की, आम्ही कोरोना लस घेण्याची घाई करणार नाही. पाहणीत सहभागी २६२ जिल्ह्यांतील जवळपास २५ हजार लोकांपैकी जवळपास १५ हजार जण जर येत्या दोन महिन्यांत लस उपलब्ध झाली तरी ती घेण्यास प्राधान्य देणार नाहीत. येथील सफदरजंग रुग्णालयाच्या भगवान महावीर मेडिकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसन विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. जुगल किशोर यांच्या देखरेखीत झालेल्या दुसऱ्या एका पाहणीचे निष्कर्षही मिळतेजुळते आहेत.

डॉ. जुगल किशोर यांनी‘लोकमत’ ला सांगितले की, पाहणीत ४० टक्के लोक त्यांच्या मुलांना सध्याच लस देण्यास तयार नाहीत. २९ टक्क्यांपेक्षा जास्त लोक स्वत: लस घेण्यास तयार नाहीत. ते म्हणाले, एखादी लस इतक्या कमी वेळेत तयार होण्याची ही पहिली वेळ आहे. खूपच मर्यादित वेळेत व मर्यादित शोधाच्या आधारावर लसीला मंजुरी मिळाल्यामुळे तिच्या विश्वासार्हता लोकांचा विश्वास नाही.

अखिल भारत हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी म्हटले की, सरकारने हे स्पष्ट करावे की, लसीत गायीचे रक्त वापरले का किंवा हिंदू सनातन धर्माच्या भावनांना तडा जाईल अशा तत्वाचा वापर केला गेला आहे का? याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत