शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसनं पोस्टर्स झळकावले ; "मी सावरकर नाही तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 20:04 IST

या पोस्टरमुळे महाराष्ट्रातील राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

वायनाड - वीर सावरकर मुद्द्यांवरून सातत्याने वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल गांधींनाउद्धव ठाकरेंनी मालेगाव सभेत जाहीर इशारा दिला होता. सावरकर हे आमचे दैवत आहेत त्यांच्याविरोधात काही बोलाल तर खपवून घेतले जाणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीही सावरकर मुद्द्यावरून राहुल गांधींवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महाविकास आघाडीवर परिणाम नको यासाठी राहुल गांधींनी सावरकर मुद्दा घेणे टाळणार असल्याचं म्हटलं. परंतु काँग्रेस पक्षाने लावलेल्या पोस्टरमुळे पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

वायनाड येथे दौऱ्यावर असणाऱ्या राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यानी पोस्टर्स लावले होते. त्यात एका स्थानिक नेत्याने वीर सावरकरांचा अपमान करणारे पोस्टर्स लावले. मी सावरकर नाही, गांधी, माफी मागणार नाही असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आले. या पोस्टरमुळे महाराष्ट्रातील राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात तुम्ही माफी मागणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा राहुल गांधींनी थेट माझे नाव सावरकर नाही तर गांधी आहे असं विधान केले होते. त्यावरून उद्धव ठाकरेंनी इशारा दिला होता. महाविकास आघाडी कुठलाही वाद नको यासाठी काँग्रेसनं सावरकर मुद्द्यांवर नो कमेंट्स ठरवले होते. परंतु वायनाडमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो होता. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना शहरात बॅनरबाजी केली होती. त्यात मल्याळम भाषेत अनेक पोस्टर्स लागले होते. त्यात मी सावरकर नाही, माफी मागून पळून जाईन. विशेष म्हणजे राहुल गांधींची जिथे सभा होती त्याठिकाणी हे पोस्टर्स झळकत होते. 

२८ मे हा दिवस महाराष्ट्रात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन" घोषितस्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे