शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

आपल्या गावावर संकट येणार, २४ तास आधीच ८ वीच्या मुलीने केलेली वायनाड भूस्खलनाची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 8:44 AM

वायनाडवरील संकटाची भविष्यवाणी एक दिवस आधीच आठवीच्या मुलीने तिच्या गोष्टीत केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या गावावर हे संकट कोसळले आहे. 

केरळच्या वायनाडमधून एक आश्चर्यचकीत करणारी बातमी येत आहे. वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत २८९ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप अनेक लोक बेपत्ता आहेत. या वायनाडवरील संकटाची भविष्यवाणी एक दिवस आधीच आठवीच्या मुलीने तिच्या गोष्टीत केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या गावावर हे संकट कोसळले आहे. 

वायनाड ट्रॅजेडीमध्ये केरळच्या एका १४ वर्षीय मुलीची गोष्ट चर्चेत आली आहे. लाया एएस नावाच्या या मुलीने शाळेच्या मॅग्झीनसाठी एक गोष्ट लिहिली होती. या मॅग्झीनचा डिजिटल अंक प्रकाशित करण्यात आला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने सांगितलेली कहानी खरी ठरली. 

वायनाडमध्ये भूस्खलन झाल्याने वेल्लारमाला सरकारी शाळाही वाहून गेली. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. याच शाळेची ही मॅग्झीन होती. ती डिजिटली उपलब्ध झाल्याने लोकांच्या वाचनात आली आणि हा प्रकार समोर आला. 

धक्कादायक बाब म्हणजे या भूस्खलनात लायाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. लायाची ही गोष्ट सोमवारी सकाळी अपलोड करण्यात आली होती. याचे शीर्षक 'अग्रहतिंते दुरानुभवम' (इच्छेचे संकट) असे आहे. यामध्ये दोन मुलींचे पात्र रंगविण्यात आले आहे. यात एक बोलणारी चिमणी या गावावर मोठे संकट येणार आहे, पळून जा, असे सांगत आहे. एक काल्पनिक गोष्ट खरी ठरली आहे. 

टॅग्स :landslidesभूस्खलनKeralaकेरळ