शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

चर्चेद्वारे तोडगा काढावा, संयुक्त राष्ट्रांचे भारत-पाकला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:14 IST

काश्मीरप्र्रश्नी मध्यस्थीची शक्यता फेटाळून लावताना भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिया गुतारेस यांनी केले आहे.

संयुक्त राष्ट्रे : काश्मीरप्र्रश्नी मध्यस्थीची शक्यता फेटाळून लावताना भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिया गुतारेस यांनी केले आहे.गेल्या आठवड्यापासून पाकने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. वातावरण तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे. महासचिवांचे प्रवक्ते स्टिफन दुजार्रिक म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख मध्यस्थीसाठी उपलब्ध आहेत. पण, त्यासाठी दोन्ही देशांच्या सहमती आवश्यक आहे. प्रलंबित प्रश्नांवर दोन्ही देशांनी लक्ष द्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करू शकतो. (वृत्तसंस्था)१२ जणांचे गेले प्राणभारत-पाकिस्तान सीमेवर तणाव असतानाच या आठवड्यात पाक सैनिकांनी केलेल्या गोळीबारांत १२ भारतीयांना प्राण गमवावे लागले आहेत. सीमेवरील ४० हजार रहिवाशांनी स्थलांतर केले असून सीमा भागातील १00 हून अधिक शाळाही बंद केल्या आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत