शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सरकार बरखास्त करा -काँग्रेस

By admin | Published: December 03, 2014 1:29 AM

छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काँग्रेसने रमणसिंग सरकारच्या बरखास्तीची मागणी लोकसभेत मंगळवारी केली.

नवी दिल्ली : छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काँग्रेसने रमणसिंग सरकारच्या बरखास्तीची मागणी लोकसभेत मंगळवारी केली. काँग्रेसचे ताम्रध्वज साहू यांनी, राज्यातील स्थानिक प्रशासन कोलमडल्याचे सांगून गेल्या काही वर्षात अनेक जवान ठार झाल्याची माहिती दिली.गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतरही राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही, असे सांगितले. गेल्या काही वर्षात येथे २५०० नागरिक ठार झाल्याचा आकडा दिला जात असून तो प्रत्यक्षात १० हजाराहून अधिक असल्याचा दावा त्यांनी केला.येथे कुठलेच प्रशासन नाही, कुठलीच गुप्तचर यंत्रणा कार्यरत नाही, अशा स्थितीत या राज्यातील सरकार तात्काळ बरखास्त केले जावे अशी मागणी त्यांनी केली. मात्र, हा पक्षाचा मुद्दा नसून तो राष्ट्रीय प्रश्न असल्याचे उत्तर त्यांना संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी दिले. गृहमंत्री राजनाथसिह हे घटनास्थळाला मंगळवारी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)