शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

देशांतर्गत विमान वाहतूक रनवेवर! प्रवासीसंख्येने गाठली कोरोनापूर्व पातळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 07:29 IST

कोविडचा विळखा शिथिल झाल्यानंतर विमानांना १०० टक्के क्षमतेने उड्डाण करण्याची परवानगी सरकारने अलीकडेच दिली आहे. सणासुदीच्या काळात लोकांची प्रवासाची गरज वाढत आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात प्रवासात मोठी वाढ झाल्याने देशांतर्गत हवाई वाहतूक कोविडपूर्व पातळीजवळ पोहोचली आहे. नागरी उड्डयन मंत्रालयानुसार, रविवारी ३,२७,९२३ प्रवाशांनी हवाई प्रवास केला, तसेच २,३७२ विमान उड्डाणे झाली.कोविडचा विळखा शिथिल झाल्यानंतर विमानांना १०० टक्के क्षमतेने उड्डाण करण्याची परवानगी सरकारने अलीकडेच दिली आहे. सणासुदीच्या काळात लोकांची प्रवासाची गरज वाढत आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. रविवारच्या आधीची सर्वोच्च हवाई प्रवास आकडेवारी फेब्रुवारीमध्ये होती. त्यानंतर देशात दुसरी लाट सुरू झाली. ‘नेटवर्क थॉट्स’चे हवाई वाहतूक विश्लेषक अमेय जोशी म्हणाले की, रविवारी सर्वाधिक कमी ८४.३ टक्के प्रवासी संख्या एअरएशिया इंडियाची राहिली. स्पाईसजेटची प्रवासी संख्या ९० टक्क्यांवर गेली आहे. हे क्षेत्र सामान्य होण्याच्या दिशेने घोडदौड करीत असल्याचे संकेत प्रवासी संख्येतील वाढीतून मिळत आहेत.सरकारच्या विधायक धोरणांमुळे देशांतर्गत हवाई वाहतूक साथ काळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. भारतीय नागरी उड्डयन क्षेत्र अभूतपूर्व आव्हानांचा सामना करीत भरभराट करीत आहे. हे क्षेत्र लवकर सामान्य स्थितीत यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.- ज्योतिरादित्य सिंदिया, नागरी विमान वाहतूकमंत्रीविमान प्रवाशांची संख्या१७ ऑक्टोबर : ३,२७,९२३२८ फेब्रुवारी : ३,१४,०००यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असून, या काळातील हवाई प्रवासाचे बुकिंग गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत ४५० टक्के अधिक आहे.