शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
2
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
3
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
4
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
5
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
6
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
7
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
8
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
9
राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आरपारच्या भूमिकेत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
10
४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई
11
Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!
12
BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?
13
...अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल
14
IND vs BAN : ड्रॉप नाही करत म्हणत गंभीरनं या दोघांना बसवलं बाकावर
15
राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...
16
रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी
17
Ricky Ponting प्रीती झिंटाच्या PBKS संघाच्या ताफ्यात; मिळाली ही मोठी जबाबदारी
18
"...तर फडणवीस मुख्यमंत्री होतील"; महाजनांच्या विधानावर शिंदे गट म्हणतो, "आम्ही वाद घालणार नाही, पण..."
19
नरहरी झिरवळांविरोधात शिंदेंच्या माजी आमदारानेच थोपटले दंड, दिंडोरीतून देणार आव्हान!
20
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने

पावसाच्या पाण्यात कार घालताय? एचडीएफसीच्या मॅनेजर, कॅशिअरचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 6:18 PM

पावसाने ताजमहाललाही गळती लावली आहे. एएसआय याची तपासणी करत आहे.

देशात एका मागोमाग एक वेगवेगळ्या भागात पावसाने थैमान घालण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचले होते यामध्ये कार घातल्याने एचडीएफसीच्या मॅनेजर आणि कॅशिअरचा बुडून मृत्यू झाला आहे. कार बंद पडून लॉक झाल्याने ते आतच अडकले होते. बाहेर पडता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे ४८ तासांत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. आग्र्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसात १८५ घरे कोसळली आहेत. पावसाने ताजमहाललाही गळती लावली आहे. एएसआय याची तपासणी करत आहे. मुख्य गोल घुमटावरील कलशाच्या धातूला जंग लागली आहे, यामुळे दगडाला क्रॅक गेला आहे. यातून पाणी खाली पडत आहे. 

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळमध्ये आसन, क्वारी, सिंध आणि चंबळ या नद्यांना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी पूल आणि पुलांवरून पाणी वाहत आहे. मुरैना येथे ट्रॅक्टर-ट्रॉली नाल्यात पडली. त्यात ३ जण वाहून गेले होते. यापैकी एकाला वाचविण्यात आले आहे. 

18 सप्टेंबरनंतर मान्सून पश्चिम राजस्थानमधून परतीला सुरुवात करतो. परंतु यावेळी तो आणखी 16 दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत देशात मुसळधार पावसाची हजेरी असणार आहे. मान्सून परतीच्या प्रवासाला लागला तर ऑक्टोबरमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार या मान्सूनमध्ये आतापर्यंत १०८ टक्के म्हणजेच ८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तरीही देशातील सुमारे एक चतुर्थांश म्हणजेच १८५ जिल्ह्यांमध्ये (२६%) दुष्काळी परिस्थिती आहे. 

टॅग्स :Rainपाऊस