शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

जयशंकर यांच्या विधानामुळे केंद्राचा खोटारडेपणा उघड

By admin | Published: October 20, 2016 4:37 AM

विदेश सचिव एस. जयशंकर यांनी केलेल्या विधानावरुन मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड झाला

नवी दिल्ली : विदेश सचिव एस. जयशंकर यांनी केलेल्या विधानावरुन मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड झाला आहे, अशा शब्दात बुधवारी काँग्रेसने सरकारला लक्ष्य केले. यापूर्वीही सिमेपार जाऊन सैन्याने हल्ले केले होते, असे वक्तव्य एस. जयशंकर यांनी केले होते. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी अशी अपेक्षा केली आहे की, सुजाता सिंह यांच्याप्रमाणेच सत्य बोलल्याबद्दल आणि भाजपचे कपट उघड केल्यामुळे जयशंकर यांच्यावर कुऱ्हाड कोसळणार नाही. मोदी सरकारचे वक्तृत्व, फाजिल आत्मविश्वास आणि शूरपणा जयशंकर यांनी उघडा पाडला आहे. अमित शहा आणि पर्रिकर यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असेही ते म्हणाले. सरकारमधील या परस्परविरोधी वक्तव्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.