शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अर्थव्यवस्थेला आणखी चलनी नोटांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:32 IST

नोटाबंदीनंतर सरकारने ५०० रूपयांची नवी नोट चलनात आणली.

कोलकाता : देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी चलनाची गरज असेल, असे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी नमूद केले. नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने एक हजार व ५०० रूपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर व्यवहारात नोटांचे प्रमाण घटले आहे. आता जीडीपी वाढत असल्याने आणखी चलन लागेल, असे अधिकारी म्हणाला.

नोटाबंदीनंतर सरकारने ५०० रूपयांची नवी नोट चलनात आणली. परंतु, एक हजाराची रद्दच करून दोन हजारांची चलनात आणली. आता बनावट नोटांचे प्रमाण नगण्य आहे. नोटा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी बँक अधिक उपाय करणार असून त्यासाठी पात्रता पूर्व निविदा काढली आहे, असे तो म्हणाला. नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांबद्दल दुसरा अधिकारी म्हणाला की, रिझर्व्ह बँक ठेवी स्वीकारणाºया एनबीएफसींजस लोकआयुक्त डिजिटल ओम्बड्स-मनसह नियुक्त करील. आर्थिक सहभागासाठी रिझर्व्ह बँक राष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करीत आहे, असे अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था)उद्योगांना सहज कर्जउद्योगांना रिझर्व्ह बँकेने सूक्ष्म, छोट्या व मध्यम उद्योगांसाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीमुळे कर्ज विनाअडथळा मिळेल. यासाठी बँकेने बँका व एनबीएफसी यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली आहे.