शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"ज्यांनी ज्यांनी चोरी केली, त्यांना उत्तर द्यावं लागेल"; ED समन्सवर वीरेंद्र सचदेवांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 13:45 IST

AAP Virendra Sachdeva : दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पुन्हा एकदा आपवर हल्लाबोल केला आहे.

ईडीने दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांना समन्स बजावून चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. यानंतर दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पुन्हा एकदा आपवर हल्लाबोल केला आहे. "दिल्ली घोटाळ्यात आपचे अनेक नेते सहभागी आहेत. यामध्ये ज्यांनी ज्यांनी चोरी केली आहे, त्यांना उत्तर द्यावंच लागेल" असं म्हटलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असं ते म्हणाले. "खरं तर स्वतः अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता, पण 'आप'चे चारित्र्य असं आहे की त्यात नैतिकता नावाची कोणतीच गोष्ट नाही. या प्रकरणात तपास यंत्रणा आपलं काम करत आहे. न्यायालयात जो निर्णय येईल त्याचे स्वागत केले जाईल" असंही सांगितलं.

याआधी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली म्हणाले होते की, ही एक फॅशन झाली आहे, जोपर्यंत ईडी समन्स पाठवत नाही तोपर्यंत त्यांना अन्न पचत नाही. कैलाश गेहलोत यांना समन्स पाठवल्यावर पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले, "तपास यंत्रणा नियमितपणे समन्स जारी करत असतात. त्यांना दररोज समन्स बजावले जातात. ईडी आणि सीबीआय रोज समन्स देतात. भाजपाला समन्स पाठवायचे आहेत, जेव्हा पाठवायचं आहे तेव्हा ते पाठवतात." 

टॅग्स :AAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल