शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची कारवाई, 9 मतदारसंघांत उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 22:11 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात 16 तारखेपासून निवडणूक प्रचाराला बंदी घालण्यात आली आहे. नियमानुसार 17 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर निवडणूक प्रचार बंद व्हायला हवा. परंतु निवडणूक आयोगानं 16 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासूनच प्रचारावर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमधल्या दम दम, बारासात, बसिरहाट, जयनगर, मथुरापूर, जाधवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या 9 लोकसभा मतदारसंघात उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी करण्यात आली आहे.निवडणूक आयोगानं सांगितलं की, पहिल्यांदाच ईसीआय अनुच्छेद 324ला लागू करण्यात आलं आहे. परंतु ही अराजकता आणि हिंसेची पुनरावृत्ती थांबण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे नसून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेला ते बाधित करतात. विद्यासागर यांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेवर आयोगानं खेद व्यक्त केला आहे. प. बंगाल सरकारनं अशा समाजकंटकांवर कारवाई केली पाहिजे, अशी आशा निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे.तसेच ADG CID राजीव कुमार यांनाही गृह मंत्रालयात पाठवण्यात आलं आहे. त्यांना उद्या सकाळी 10 वाजता गृह मंत्रालयात रिपोर्ट सादर करावे लागणार आहेत. प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि गृह सचिव यांनाही हटवण्यात येणार आहे. आयोगानं मतदान क्षेत्रात दारू आणि मादक पदार्थ्यांच्या विक्रीवर प्रतिबंध घातले आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019