शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

हिंसाचाराविना झालेली निवडणूक

By admin | Published: November 09, 2015 12:36 AM

बिहारमधील निवडणूक आणि हिंसाचार हे एक समीकरणच बनले आहे. गेल्या काही निवडणुकांचा विचार केल्यास २०१५ ची विधानसभा निवडणूक याला अपवाद ठरते.

पाटणा : बिहारमधील निवडणूक आणि हिंसाचार हे एक समीकरणच बनले आहे. गेल्या काही निवडणुकांचा विचार केल्यास २०१५ ची विधानसभा निवडणूक याला अपवाद ठरते. काही किरकोळ अपवाद वगळता पाच टप्प्यांतील मतदान शांततेत पार पडले. याचे श्रेय निवडणूक आयोग आणि राज्य प्रशासनाला दिले पाहिजे.बिहारमधील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. निवडणूक आणि त्याला विरोध करणारे नक्षलवादी ही येथील मुख्य समस्या आहे. २४३ विधानसभा मतदारसंघांपैकी ३७ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात, तसेच बिहारचे राजकारण अत्यंत टोकाची पातळी गाठत असल्याने पक्षीय वाददेखील हिंसेला कारणीभूत ठरतात. त्यामुळे येथे शांततेत निवडणूक घेणे एक दिव्यच ठरते. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी राज्य पोलीस आणि निमलष्करी दलाच्या ९९३ कंपन्या तैनात केल्या होत्या. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलाची पाच हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत.