शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

स्वातंत्र्यानंतरही मुरु मह˜ी विकासापासून दूर

By admin | Published: July 06, 2016 9:18 PM

रस्ताच नसल्याने करावी लागते कसरत

रस्ताच नसल्याने करावी लागते कसरतपूल बांधण्याच्या मागणीला केराची टोपलीपेठ : भारताला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकापेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लोटला असतांना सुध्दा अजून काही गावांना साध्या मुलभूत सुविधाही मिळाल्या नसल्याने आदिवासी वाडी वस्तीवरील जनता आजही विकासाकडे डोळे लाऊन असल्याचे चित्र दिसून येत आहे.पेठ तालुक्यातील मुरु मह˜ी हे असेच एक पाडेवजा लहानसे नाव मात्र या गावाला पावसाळ्यात जायचे झाल्यास एक तर नदीतून पोहत जावे लागेल नाहीतर विसपंचवीस किमीचा फेरा घेऊन तरी जावे लागेल. या गावाला जातांना एक मोठा नाला आडवा आहे. या नदीला बाराही महिने पाणी असते शिवाय पावसाळयात पूर येत असल्याने गावचा संपर्क तुटतो.अशा वेळी कोणी आजारी पडले अथवा काही अकस्मात घटना घडल्याच रु ग्णांना डोलीवर बसवून नदी पार करावी लागते वेळेस उपचार मिळू शकत नसल्याने अनेकांना आपला जीव गमावण्याची बिकट परिस्थिती या गावावर ओढवली असून अनेक वेळा शासन दरबारी या नदीवर पूल बांधून द्यावा अशी मागणी करण्यात आली असतांना निवडणूकीच्या प्रारंभी दिलेले आश्वासन निवडणूका झाल्यावर सर्वच विसरतात याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून विद्यमान लोकप्रतिनिधी आता तरी या गावापर्यंत पोहचतील की नाही? अशी शंका व्यक्त केली जात आहे. ( वार्ताहर)