शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

भारतातून १९४ देशांमध्ये कृषिमालाची निर्यात; बांगलादेशात ३ वर्षांत १३ पट वाढ

By नामदेव मोरे | Published: July 15, 2022 7:24 AM

यूएईसह आखाती देशांचीही मागणी वाढली.

नामदेव मोरेभारतामधून कृषिमालाची निर्यात वाढू लागली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल १९४ देशांमध्ये विविध वस्तूंची निर्यात केली आहे. सर्वाधिक निर्यात बांगलादेशात होत असून तीन वर्षांत त्यामध्ये १३ पट वाढ झाली आहे. यूएईचा दुसरा क्रमांक असून सर्वच आखाती देशांमधून भारतीयशेतीमालाला मागणी वाढू लागली आहे. 

शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा व कृषी व्यापारातून विदेशी मुद्रा प्राप्त व्हावी यासाठी सरकारीस्तरावर कृषिमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन दिले जात आहे. अपेडा, पणन मंडळ या संस्थांच्या माध्यमातून निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्यामुळे मागील काही वर्षांत  निर्यातीचे आकडे वाढू लागले आहेत.

२०२०-२१ मध्ये देशातून ३ कोटी ६ लाख टन मालाची निर्यात होऊन १ लाख ५० हजार ९४६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२१-२२ मध्ये ४ कोटी ९ लाख ४३९६० टन मालाची निर्यात झाली असून तब्बल १ लाख ८३ हजार २२९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

२०२०-२१ मधील प्रमुख देशांमधील निर्यातदेश            निर्यात माल     उलाढाल                     (टन)              (कोटी)बांगलादेश    ८४०५०५७    २११५४यूएई             १८९१४७१    १२०६३यूएसए               ६२२१९९    ९२३३व्हिएतनाम    २१६९३०९    ९१०९सौदी अरब    १०६६१९१    ८३४९नेपाळ           ३२७५०४९    ८०७७मलेशिया       ११६९३५१    ७७३९इराण             १२१३९४४    ७१९१इंडोनेशिया    १०९०२६५    ७१८०इजिप्त            ३६६५५५    ६०७१

टॅग्स :Indiaभारतagricultureशेती