शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

वाढत्या महागाईवर रानभाज्यांचा उतारा

By admin | Published: July 19, 2016 12:10 AM

आदिवासी बाजारपेठेत विशेष मागणी

 पेठ : एकीकडे शहरी भागात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या अडत प्रश्नावरून बाजार समित्यांनी पुकारलेल्या बंदमुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले असताना गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले असताना पेठच्या आदिवासी भागात याची फारशी झळ बसलेली दिसून आलेली नाही. याचे कारण म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने सध्या या भागात रानभाज्या सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत.पहिल्या पावसाबरोबर येणाऱ्या कवळीच्या भाजीने खरे तर रानभाज्यांची सुरुवात होत असते. अवघ्या आठवडाभर टिकणारी ही भाजी प्राप्त करून घेण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. भल्या पहाटे नागरिक जंगलात जाऊन भाज्या आणून पेठ, करंजाळी, कोहोर, जोगमोडी, आंबे आदि मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. रासायनिक खते व बियाणांनी पिकवलेल्या भाज्यांकडे पावसाळा भर आदिवासी भागात पाठ फिरवली जाते. कोणत्याही प्रकारचा रासायनिक टच नसलेल्या नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या या भाज्यांना सद्या बाजारात चांगलीच मागणी आहे. (वार्ताहर)