शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

कष्टाचं फळ मिळालं, नशीब पालटलं; रोज 150 रुपये मजुरीसाठी भटकायचा, आता लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 4:48 PM

काही वर्षांपूर्वीपर्यंत परिसरातील लोक भयभीत होऊन जगत होते. रोजगाराचे साधन नव्हते. गावातील इतर लोकांसोबत तोही रोज कामावर जात असे

झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात राहणाऱ्या 39 वर्षीय ननकू उरांवने आपल्या कष्टाच्या जोरावर नशीब पालटलं आहे. ननकू याने दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वीपर्यंत परिसरातील लोक भयभीत होऊन जगत होते. रोजगाराचे साधन नव्हते. गावातील इतर लोकांसोबत तोही रोज कामावर जात असे. 150-200 रुपये मजुरी मिळायची. कुटुंब चालवणे अवघड होते. आता तो शेती करून दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतो.

ननकूप्रमाणेच रामगड जिल्ह्यातील पतरातू येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय उर्मिला देवी यांनी आपल्या मेहनतीने आपल्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदललं. उर्मिलाने तिच्या तीन एकर जमिनीत शेती सुरू केली आहे. आता मजुरीसाठी दूरच्या शहरात जावं लागत नाही. वर्षाला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याने मोठी सोय झाली आहे.

कोडरमा जिल्ह्यातील मरकच्चो येथून रांची येथील आंबा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले सुरेंद्र मेहता सांगतात की, काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष होता. मात्र आता सुमारे पाच एकरमधील आंब्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेळीपालन हे देखील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. आता त्याच्याकडे सुमारे 250 शेळ्या आहेत.

नाबार्डच्या मदतीने या शेतकऱ्यांना प्रगत रोपे, तांत्रिक सहाय्य व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थांचाही मोठा वाटा आहे. राज्यात 2008 मध्ये नाबार्डने बारी प्रकल्प सुरू केला. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. अत्यल्प जमीन असलेल्या अशा शेतकऱ्यांनाही नाबार्डकडून मदत दिली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

टॅग्स :Jharkhandझारखंड