शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Farmers Protest : शंभू बॉर्डरवर गोंधळ! शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; कृषीमंत्र्यांची ऑफर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 12:45 IST

Farmers Protest : दिल्लीच्या दिशेने शेतकरी पुढे सरकू लागले आहेत. मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा तेव्हा त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

पंजाब-हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर बुधवारी (21 फेब्रुवारी 2024) सकाळी दिल्लीच्या दिशेने शेतकरी पुढे सरकू लागले आहेत. मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा तेव्हा त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना पुढे न जाण्याचं आवाहन केलं आहे.

केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी आपल्या ट्विटर काऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सरकार चौथ्यांदा चर्चा केल्यावर आता पाचव्यांदा देखील चर्चा करण्यासाठी तयार आहे. मी पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करतो. शांतता राखणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे" असं अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे.  शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना रोखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दिल्लीकडे कूच करण्याचा विचार करत आहेत. उद्या चंदीगडमध्ये संयुक्त किसान मोर्चाची (SKM) बैठक होणार आहे. ते भविष्यातील रणनीती ठरवतील. ही बैठक समोरासमोर होणार असून, त्यात देशभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत. एमएसपी हमी कायदा करावा. तसं न केल्यास संपूर्ण देशाचे नुकसान होईल. सरकार या विषयावर बोलत नाही.

शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शंभू आणि खनौरी बॉर्डरवर स्पेशल अलर्ट देण्यात आला आहे. आज जवळपास 14 हजार शेतकरी सोबत आणलेल्या 1200 ट्रॅक्टरसह दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. पंजाबच्या डीजीपींनी सर्व रेंजचे एडीजी, आयजीपी आणि डीआयजी यांना पत्र लिहून कुठल्याही परिस्थितीत जेसीपी, पोकलेन, टिपर, हायड्रा अशा अवजड वाहनांना हरियाणाच्या खनौरी आणि शंभू बॉर्डरच्या दिशेने पुढे येऊ देऊ नका, अशे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीPoliceपोलिस