शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
2
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
3
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
4
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
5
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
6
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
7
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
8
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
9
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
10
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
11
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
12
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
13
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
14
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक
15
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
16
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
17
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
18
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
19
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार

गुवाहाटीमध्ये एसयुव्ही-पिकअपमध्ये भीषण अपघात; इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:02 AM

गुवाहाटीचे संयुक्त पोलीस आयुक्त थुबे प्रतीक विजय कुमार यांनी याची पुष्टी केली असून सुरुवातीच्या तपासात मृत सर्व हे विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे.

आसामच्या गुवाहाटीमध्ये भीषण अपघात झाला आहे. जलुकबाड़ी भागात मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप आणि कारमध्ये झालेल्या टक्करीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमी झाले आहेत. 

गुवाहाटीचे संयुक्त पोलीस आयुक्त थुबे प्रतीक विजय कुमार यांनी याची पुष्टी केली असून सुरुवातीच्या तपासात मृत सर्व हे विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. एका फ्लायओव्हरवर हा अपघात झाला आहे. आसाम इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी एसयुव्ही कारमधून जात होते. यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या पिकअपला जाऊन धडकली. यानंतर कार पुन्हा डिव्हायडरवर जाऊन आदळली. 

जलुकबारी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात गुवाहाटी येथील अरिंदम भवाळ आणि निओर डेका, शिवसागर येथील कौशिक मोहन, नागाव येथील उपांगशु सरमाह, माजुली येथील राज किरण भुईया, दिब्रुगढ येथील इमोन बरुआ आणि मंगलदोई येथील कौशिक बरुआ या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी स्कॉर्पिओ कारमध्ये दहा जण प्रवास करत होते. दहापैकी सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांना गंभीर अवस्थेत तातडीने गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (जीएमसीएच) दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातAssamआसाम