शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! लेकीच्या लग्नाच्या दिवशी वडिलांचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 2:14 PM

दोन मुलींचं लग्न होण्याआधीच एका बापाने जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन मुलींचं लग्न होण्याआधीच एका बापाने जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी मंडपात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घराजवळील झाडीत एका झाडाचं पान आणण्यासाठी गेलेले वडील दीनदयाळ यांना विषारी साप चावला. बुधवारी दुपारी त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचा आनंद असलेल्या कुटुंबावर अचानक शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी सोनभद्रच्या बिजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जर्हा ग्रामपंचायतीच्या टोला बियाडोड येथील दीनदयाल गुर्जर यांच्या घरी लग्न होणार होतं. दोन मुलींच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घराजवळील झाडीत पान आणण्यासाठी गेलेल्या दीनदयाळ यांना विषारी साप चावला. काही वेळाने प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी रात्रीच रिहंदचे धन्वंतरी हॉस्पिटल गाठले. जिथे सर्व औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना इतर ठिकाणी हलवण्यास सांगितलं. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दीनदयाळ यांना मध्यप्रदेशातील नेहरू रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दीनदयाळ यांच्या निधनाची माहिती मिळताच कुटुंबीयांना धक्का बसला. याठिकाणी पोलिसांनी दीनदयाळ यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. हसतं-खेळतं घर एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न