शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:01 IST

काही दिवसापूर्वी लेबनॉनमध्ये पेजर स्फोटाची मोठी घटना समोर आली, या स्फोटात अनेकजण गंभीर जखमी झाले.

लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हिजबुल्लाहच्या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटात अनेकांचा मृ्त्यू झाला. या दोन्ही हल्ल्यांमध्ये ५० हून अधिक जमांचा मृत्यू झाला. तर सुमारे ३००० जण जखमी झाले होते. हा स्फोट सर्वच पेजरमध्ये एकाचवेळी झाला, इस्रायलच्या या नव्या युद्धनीतीने साऱ्या जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.  सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धाची भीतीही वाढली आहे. भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या हल्ल्याला इस्रायलचा मास्टर स्ट्रोक म्हटले आहे, पण याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...

दरम्यान, आता जगभरातील अनेक देश याबाबत सतर्क झाले आहेत. भारत सरकारही सतर्क आहे. चीनकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खरेदीवर बंदी आल्याने आता स्मार्ट मीटर, पार्किंग सेन्सर, ड्रोन पार्ट्स तसेच लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या खरेदीवर नियंत्रण ठेवता येणार असल्याचे चर्चा सुरू आहे. ही उपकरणे चीनऐवजी इतर विश्वसनीय भागीदार देशांकडून घेतले जाऊ शकतात. याशिवाय भारतात त्यांच्या उत्पादनावरही भर दिला जाणार आहे. चीनमधून या उपकरणांची आयात खूप जास्त आहे. अशा स्थितीत या अवलंबित्वाचा चीन कधीही फायदा घेऊ शकतो, अशी भीती सरकारला वाटत आहे. सरकार अशा उपकरणांच्या आयातीवर नियंत्रण ठेवू इच्छिते यामध्ये चिप्स वापरल्या जातात.

इस्त्रायलने हिजबुल्लाच्या पेजरमध्ये ज्या ठिकाणी ही चिप जोडली त्याच ठिकाणी स्फोटके पेरली होती. याबाबत आता जगभरात चिंता वाढली आहे. यापूर्वीच वाणिज्य मंत्रालयाने डिसेंबरपर्यंत देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. आता चीनमधून होणाऱ्या आयातीवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी काही ऑर्डर येऊ शकतात. सरकार अशी प्रणाली आणणार आहे, या प्रणालीद्वारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात वापरण्यापूर्वी प्रमाणित केल्या जातील. यामुळे आता या वस्तु खरेदी करणाऱ्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. 

चीनच्या कंपन्यांचे मोबाईल भारतात जास्त येतात 

भारतीय लष्कराने यापूर्वीच याबाबत इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबतच्या धोक्याचा इशारा दिला आहे. नवीन प्रकारच्या युद्धांच्या काळात सरकारला कोणताही धोका पत्करायचा नाही. चीनच्या कंपन्या भारतात स्मार्टफोन विकण्यातही आघाडीवर आहेत. Xiaomi, Realme, Oppo अशा अनेक चीनी कंपन्या आहेत, या कंपन्यांचे मोबाईल भारतात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत.

टॅग्स :chinaचीनIsraelइस्रायल