शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
3
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
4
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
5
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
6
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
7
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
8
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
9
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
10
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
11
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
12
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
13
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
14
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
15
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
16
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
17
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
18
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
19
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'

खत अनुदान

By admin | Published: April 05, 2016 12:15 AM

अनुदानाशी वितरक, शसनाचा संबंध नाही

अनुदानाशी वितरक, शसनाचा संबंध नाही
खतांचे अनुदान थेट खत कंपन्यांना केंद्र सरकार देते. शासन किंवा वितरक यांना कुठलीही माहिती नसते. यातच ज्या कंपन्या खते तयार करतात त्यातील ८० टक्के खत कंपन्या भारत सरकारशी संबंधित आहेत. आरसीएफ, जेएनएफसी, जेएसएफसी, आयपीएल, कृभको या सर्वच प्रमुख कंपन्या भारत सरकारशी संलग्न आहेत. मग अनुदान थेट शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय कशाला घेतला जातोय, असा प्रश्नही शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी प्रतिनिधी म्हणतात...

आम्हाला हवा घामाचा दाम....
केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी भाजपातील मंडळीने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे म्हटले होते. पण याच सरकारने आता यु टर्न घेत सर्वोच्च न्यायालयात उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देता येणार नाही, असे लिहून दिले आहे. शेतकर्‍यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी डॉ.एम.एस.स्वामिनाथन आयोगाने शिफारसी केल्या आहेत. तो लागू करा मग कुठलेही निर्णय घ्या... सूट, सबसिडीशी नाही काम, आम्हाला हवे घामाचे दाम..., ही शेतकर्‍याची आर्त हाक कुणीतरी ऐकावी.
-कडूजी पाटील, शेेतकरी संंघटना

---

गोंधळ निर्माण करू नका
देशात शेतकर्‍यासाठी आम्ही काम करतो, असे भक्त भासविले जाते. प्रत्यक्षात शेतकरी हा अडचणीतच आहे. त्यातच आता बागायतदार शेतकरीही आत्महत्या करू लागले आहेत. याचा कुठला अभ्यास कुणी करणार की नाही. फक्त मृत्यू पाहण्याचे व घोषणा करण्याचे काम सरकारमधील मंडळी करते. कागदोपत्री घोडे नाचविले जातात. बघा आम्ही किती पैसा शेतकर्‍यांना देतो, असे दाखविले जाते आणि नंतर यंत्रणा, निर्णय आणून गोंधळ घातला जातो. खत अनुदान थेट बँकेत जमा करण्याचा निर्णय योग्य आहे असे मला वाटत नाही.
-हर्षल चौधरी, सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना