शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

गुजरातमध्ये सुरू होणार एनएसजीचे पाचवे केंद्र

By admin | Published: December 01, 2014 12:06 AM

केंद्र सरकारने गुजरातमध्ये दहशतवादविरोधी राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी) चे केंद्र स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या सहा वर्षांनंतर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुजरातमध्ये दहशतवादविरोधी राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी) चे केंद्र स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या सहा वर्षांनंतर सरकारने गुजरातमध्ये एनएसजी केंद्र स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई हल्ल्यानंतर देशात अनेक ठिकाणी असे एनएसजी केंद्र स्थापन करण्यात आले होते.गुजरातमध्ये हे एनएसजी कमांडो केंद्र गांधीनगरजवळच्या रांदेगाव येथे ४१ एकर जागेत स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रात एनएसजीची विशेष दहशतवादविरोधी आणि अपहरणविरोधी शाखा स्थापन केली जाईल. अशा प्रकारचे एक केंद्र आधीच मुंबईत कार्यरत आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)