शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत सशर्त प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 03:43 IST

कृषी कायद्याविराेधात आंदाेलन; चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात, महाराष्ट्रातून शेतकरी दाखल

    लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविराेधात करणाऱ्या हजाराे शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यासाठी दिल्ली पाेलिसांनी सशर्त परवानगी दिली. शेतकरी नेत्यांसाेबत प्रदीर्घ चर्चेनंतर बुरारी भागातील मैदानात शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्यासाठी परवानगी देण्यात आली. चिघळलेली परिस्थिती त्यानंतर नियंत्रणात आली. तरीही तणाव कायम हाेता. पाेलीस संरक्षणात शेतकऱ्यांना प्रवेश देण्यात आला.

कृषी कायद्याविराेधात शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलाे’ची हाक दिली हाेती. पंजाब आणि हरयाणातून माेठ्या संख्येने शेतकरी राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश करण्यासाठी धडकले. त्यांना प्रवेश नाकारल्यानंतर परिस्थिती चिघळली. सकाळपासून अनेक तास दिल्ली पाेलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरू हाेता. हरयाणा सीमेवर विविध ठिकाणी ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये बसून हजाराे शेतकरी धडकले हाेते. त्यांनी बॅरिकेड्स माेडून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा करण्यात आला. त्यात अनेक शेतकरी जखमी झाले. शेतकऱ्यांना राेखण्यासाठी माेठ्या प्रमाणात पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. ड्राेनच्या माध्यमातूनही आंदाेलनावर नजर ठेवण्यात येत हाेती. अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

‘आप’ने परवानगी नाकारलीदिल्लीतील ९ मैदानांवर तात्पुरते तुरुंगा उभारून ताब्यात घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तिथे ठेवण्यासाठी दिल्ली पाेलिसांनी ‘आप’सरकारकडे परवानगी मागितली हाेती. परंतु, ती नाकारण्यात आली.

राहुल गांधींचे ट्वीटकाॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘मी शेतकऱ्यांसाेबत’ असे ट्वीट करुन लिहिले की, माेदी सरकारला शेतकरीविराेधी काळे कायदे मागे घ्यावेच लागतील.

निरंकारी मैदानाचा पर्यायकाेराेनाचे कारण देउन शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश नाकारण्यात आला हाेता. त्यावरून शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली हाेती. हरयाणा, पंजाब, राजस्थानसह सहा राज्यातील शेतकरी आंदाेलन करण्यासाठी निघाले हाेते. त्यांना आता बुरारी भागातील निरंकारी मैदानात परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी