शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

अग्निशामक दल बंब जोड ३ काव्यरत्नावली चौक अग्निशामक केंद्र

By admin | Published: March 15, 2016 12:35 AM

महाबळ कॉलनी रोडवरील काव्यरत्नावली चौकात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची टाकी आहे. अतिशय विस्तीर्ण असा या टाकीचा परिसर आहे. या भागात पूर्वी पाणी पुरवठा विभाग व अग्निशामक दलाचा विभाग एकत्र बसत असे. मात्र गेल्या वर्षी या ठिकाणी बंब उभे करण्याची बंदिस्त व्यवस्था व एक छोटे कार्यालयात करण्यात आले आहे. या केंद्रावरही एक बंब आहे. मात्र तो बर्‍याचदा पाणी पुरवठा कमी झालेल्या भागात पाणी पुरविण्यासाठी वापरला जात असतो. त्यामुळे केंद्राच्या क्षेत्रात एखादी आगीची घटना अचानक घडल्यास मोठी धावपळ होऊ शकते. याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचेच लक्षात येते. या केंद्रावरही पूर्वी पाणी भरण्याची सुविधा होतीदेखील बंद झाली आहे. आता बंबात पाणी भरायचे असल्यास शिवाजी उद्यानाकडे धाव घ्यावी लागत असल्याचे सांगण्यात आले. एका बंबावर सहा कर्मचारी असल्याच्या नियमाला येथेही तिलांजली दिली असल्याचेच्

महाबळ कॉलनी रोडवरील काव्यरत्नावली चौकात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची टाकी आहे. अतिशय विस्तीर्ण असा या टाकीचा परिसर आहे. या भागात पूर्वी पाणी पुरवठा विभाग व अग्निशामक दलाचा विभाग एकत्र बसत असे. मात्र गेल्या वर्षी या ठिकाणी बंब उभे करण्याची बंदिस्त व्यवस्था व एक छोटे कार्यालयात करण्यात आले आहे. या केंद्रावरही एक बंब आहे. मात्र तो बर्‍याचदा पाणी पुरवठा कमी झालेल्या भागात पाणी पुरविण्यासाठी वापरला जात असतो. त्यामुळे केंद्राच्या क्षेत्रात एखादी आगीची घटना अचानक घडल्यास मोठी धावपळ होऊ शकते. याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचेच लक्षात येते. या केंद्रावरही पूर्वी पाणी भरण्याची सुविधा होतीदेखील बंद झाली आहे. आता बंबात पाणी भरायचे असल्यास शिवाजी उद्यानाकडे धाव घ्यावी लागत असल्याचे सांगण्यात आले. एका बंबावर सहा कर्मचारी असल्याच्या नियमाला येथेही तिलांजली दिली असल्याचेच लक्षात येते. बंबावर तीन ते चार कर्मचारी असतात. म्हणजे दोन ते तीन कर्मचारी येथेेही कमी असल्याचे लक्षात येते. बर्‍याच वेळेस या परिसराचा खाजगी वापर होत असतो मात्र त्याकडेही मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होते.