शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

चीनच्या तिबेटमधील धरणापासून भारताला 'हे' पाच धोके

By admin | Published: October 05, 2016 2:43 PM

चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झांगबो म्हणजे ब्रम्हपुत्रा नदीवर धरण बांधणार असल्याचे म्हटले आहे. या धरणामुळे भारताला काही धोके आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारताने पाकिस्तानबरोबर झालेल्या सिंधू पाणी वाटप करारातील आपल्या हक्काचे पाणी वापरण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झांगबो म्हणजे ब्रम्हपुत्र नदीवर धरण बांधणार असल्याचे म्हटले आहे. चीनचा तिबेटमधील हा सर्वात महागडा प्रकल्प असून या धरणामुळे भारताला काही धोके आहेत. 
 
- चीनकडून तिबेटमध्ये बांधले जाणारे हे धरण अनेक कारणांसाठी भारताची चिंता वाढवणारे आहे. या धरणामुळे पाणी अडवले जाणार असून, भारताचा चीनबरोबर त्यासंबंधी कोणताही करार झालेला नाही. 
 
- ब्रम्हपुत्र नदीवरील धरणामुळे अरुणाचलप्रदेशवरील आपला दावा अधिक बळकट होईल, असे चीनला वाटते. 
 
- तिबेटमधील धरणामुळे भारतातील नद्यांचा प्रवाह कमी होण्याची चिंता भारताला वाटते. 
 
- युद्ध किंवा आणीबाणीच्या प्रसंगी चीन धरण, कालवे आणि सिंचन प्रकल्पाचा अस्त्रासारखा वापर करु शकतो. 
 
- तिबेटवरील धरणा प्रकल्पांमुळे भारताच्या ईशान्येकडील राज्ये आसाम, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या भागांना धोका आहे. इथे पूराचे प्रमाण वाढू शकते किंवा पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो.