शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

केरळमध्ये CRPF च्या 400 जवानांना अन्नातून विषबाधा

By admin | Published: April 02, 2017 1:32 PM

केरळमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 400 जवानांना अन्नातून विषबाधा

ऑनलाइन लोकमत
पल्लीपुरम, दि. 2 - केरळमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 400 जवानांना अन्नातून विषबाधा झाली आहे. थिरुवनंतपुरमच्या पल्लीपुरम येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर जवानांची प्रकृती बिघडली. त्यानंतर जवानांना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   
 
गंभीर प्रकृती असलेल्या  109 जवानांना त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. जवानांनी मासे खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर जवानांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवार सकाळपर्यंत 130 जवानांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तरी 30 ते 35 जवानांची प्रखृती अजूनही खराब आहे. या सर्व जवानांची सीआरपीएफमध्ये नव्याने भरती झाली होती. जास्त उष्णतेमुळे विषबाधा झाल्याची शक्यता सीआरपीएफच्या सुत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.    राज्याच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी रूग्णालयात जाऊन जवानांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. 
 
यापुर्वी मार्च महिन्यात राजस्थानच्या बाडमेरच्या गढरा परिसरातही तीन डझनपेक्षा जास्त जवानांना विषबाधा झाली होती.