शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

शेतकरी रस्त्यांवरून थेट रुळांवर, ऊसाच्या हमीभावाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 5:41 AM

हमीभावासाठी ठिय्या मारल्याने अनेक रेल्वे गाड्या विस्कळीत

चंडीगड : उसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने सुरूच आहेत. तीन दिवसांपासून महामार्ग रोखून धरलेल्या शेतकऱ्यांनी आता जालंधरमध्ये रेल्वे रुळावरही ठिय्या मारला आहे. बुधवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांची बैठक होऊ न शकल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी हा पवित्रा घेतला. मोठ्या संख्येने तैनात पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दररोज १२० गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. आज आंदोलनापूर्वी ४० गाड्या रवाना झाल्या होत्या, मात्र नंतर ८० गाड्यांवर परिणाम झाला आहे. या ८० गाड्या वळवण्याचा रेल्वेचा विचार आहे. आंदोलन सुरू होताच शताब्दी एक्स्प्रेस कपूरथला जिल्ह्यातील फगवाडा येथे थांबवण्यात आली.  

दिल्ली-जम्मू महामार्ग तीन दिवस पूर्णपणे बंदnजालंधरमधील धन्नो वाली फाटकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर तीन दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे दिल्ली-जम्मू महामार्ग पूर्णपणे बंद आहे. nराष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी तंबू ठोकला असून, बाजूची सर्व्हिस लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. nआता त्यांनी लुधियानाच्या धन्नो वाली फाटकाजवळ रेल्वे रुळावर ठाण मांडले आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन