शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

गांधीजींचा संघर्ष प्रेरणादायी

By admin | Published: October 03, 2016 6:31 AM

गांधीजींनी हे जग एक चांगले स्थळ बनवले. त्यांचे आदर्श, गरिबांबद्दलचे समर्पण आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष हा प्रेरणादायी आहे

नवी दिल्ली- गांधीजींनी हे जग एक चांगले स्थळ बनवले. त्यांचे आदर्श, गरिबांबद्दलचे समर्पण आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष हा प्रेरणादायी आहे, असे मोदी यांनी टि्वटरवर म्हटले.भारत २०१९ पर्यंत स्वच्छ करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करणे, चांगले काम करणाऱ्यांना गौरविणे आणि नव्याने निर्धार करणे ही रविवारी साजऱ्या झालेल्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची वैशिष्ट्ये होती. २ आॅक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता. त्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनी महात्मा गांधींचे जन्मगाव पोरबंदरसह गुजरातमधील १७० गावे उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त झाली आहेत, असे जाहीर करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानात गुजरातनंतर आंध्र प्रदेशने आपल्या सगळ््या नगरपालिका या उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त केले.>महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना रविवारी संपूर्ण देशभर अनुक्रमे १४७ व ११२व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आदी नेत्यांनी येथे राजघाटावरील गांधींच्या व विजयघाटावर शास्त्रींच्या स्मारकावर जाऊन फुले अर्पण केली.