शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

पहिल्या इयत्तेपासूनच गीता शिकवायला हवी

By admin | Published: August 03, 2014 2:11 AM

मी देशाचा हुकूमशहा असतो तर इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातच भगवद्गीता आणि महाभारत यांचा समावेश केला असता, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या़ अनिलआऱ दवे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

अहमदाबाद : मी देशाचा हुकूमशहा असतो तर इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातच भगवद्गीता आणि महाभारत यांचा समावेश केला असता, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या़ अनिलआऱ दवे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
न्या. दवे म्हणाले की, तथाकथित धर्मनिरपेक्षवादी माङयाशी सहमत होणार नाहीत..यावरून मला कोणी धर्म निरपेक्ष म्हटले वा ना म्हटले तर त्याबद्दल मी दिलगिर आहे.मी भारताचा हुकूमशहा असतो तर पहिल्या वर्गापासून मुलांना गीता आणि महाभारत शिकवले असत़े याच माध्यमातून तुम्ही जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान शिकू शकता. काही चांगले आत्मसात करायचे असेल तर ते कुठूनही मिळाले तरी त्याचा स्वीकार करायला हवा.
‘जागतिकीकरणाच्या युगात समकालीन मुद्दे व मानवाधिकारांची आव्हाने’ या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत न्या़ दवे बोलत होत़े गुजरात लॉ सोसायटीने या परिषदेचे अयोजन केले होत़े
आज अनेक देशात दहशतवाद फोफावला आह़े अनेक देश लोकशाहीवादी आहेत़ लोकशाहीवादी देशातील प्रत्येक जण सुजाण असेल तर साहजिकच ते अशाच नीतिमान व सज्जन व्यक्तींना निवडून देतील़ अशा नीतिमान व सज्जन व्यक्ती कधीच कुणाचे 
अहित चिंतू शकल्या नसत्या, असे ते म्हणाले.
अशा प्रकारे प्रत्येकामध्ये जे काही चांगले आहे त्याचे पोषण करून आपण सर्वत्र पसरत असलेला हिंसाचार थांबवू शकू. पण त्यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या भूतकाळात जाऊन मार्ग शोधावे लागतील, असे त्यांचे प्रतिपादन होते. याच परिषदेत बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा म्हणाले की, ‘सर्वासाठी विकास’ हा जागतिकीरणामागचा मूळ गाभा असायला हवा. जागतिकीकरणाचे लाभ आपण सर्वार्पयत पोहोचवू शकलो नाही तर त्यातून भविष्यात मोठी आव्हाने उभी राहतील, असे त्यांचे म्हणणो होते. (वृत्तसंस्था)
 
च्भारताने आपल्या प्राचीन परंपरा, संस्कृती आणि सभ्यतेकडे परतायला हवे आणि यासाठी लहान वयात मुलांना महाभारत, भगवद्गीता शिकावयाला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी मांडल़े 
च्यावेळी ते म्हणाले की, गुरू-शिष्य परंपरेसारख्या आपल्या अनेक महान परंपरा कालौघात नष्ट झाल्या आहेत़ या परंपरा जपल्या गेल्या असत्या तर देशात हिंसाचार, दहशतवादासारख्या समस्या दिसल्या नसत्या़