शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या - शिवसेना

By admin | Published: September 14, 2015 7:33 PM

ब्रिटिशांनी दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग व योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - ब्रिटिशांनी दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग व योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रामध्ये राऊत यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतीकारकांनी केलेल्या अजोड कार्याचा उल्लेख करत या क्रांतीकारकांचा शिरोमणी म्हणून सावरकरांचं नाव कायम घेतलं जाईल असं म्हटलं आहे. दोन वेळा जन्मठेप झाली, अंदमानला काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठवून अनन्वित हाल केले, परंतु स्वातंत्र्यदेवतेचा घोष करणा-या सावरकरांचं धैर्य अबाधित राहिल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
सावरकर हिंदू राष्ट्राचे समर्थक होते, म्हणून त्याचा बदला घेत आधीच्या सरकारांनी सावरकरांचा जाणुनबुजून बदला घेतल्याचा आरोप करताना तुम्ही ही चूक सुधारा आणि त्यांना भारतरत्न घोषित करा तसेच हा समारंभ अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये साजरा करा असे आवाहनही राऊत यांनी केले आहे.