शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात सापडला १८०० कोटी रुपयांचा ड्रग्स साठा; गुजरात ATS अन् कोस्ट गार्डला मोठं यश
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक; भारताच्या विनंतीवरून कारवाई: रिपोर्ट्स
3
पवन कल्याण यांच्या पत्नीनं तिरुमाला मंदिरात संपूर्ण केस दान केले; काय आहे कारण?
4
अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय
5
Astro Tips: इच्छापूर्ती वा आर्थिक अडचणीतून सुटकेसाठी चार सोमवार करा 'हे' सोपे उपाय!
6
बिग बींनी ट्वीट करत विचारली फॉलोवर्स वाढवायची ट्रिक, चाहत्याने सांगितला भन्नाट उपाय, म्हणाला- "रेखासोबत..."
7
'भारतीय औषध कंपनीवर रशियाने केला मुद्दाम हल्ला'; नव्या हल्ल्यात ३२ जण ठार
8
रणबीर कपूरने 'हायवे'च्या प्रमोशनपासून दूर ठेवलेलं? रणदीप हुडा म्हणाला, "हो, मलाही तेच वाटलं..."
9
FD वर मिळतंय ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, 'या' बँका देताहेत जबरदस्त इंटरेस्ट रेट 
10
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२५: प्रवास होईल, आर्थिक लाभ होईल, अविवाहितांचे विवाह ठरतील!
11
IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK मध्ये १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार?
12
केवळ ४ वर्षांपर्यंत जमा करावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळेल १ कोटींचं बेनिफिट; जाणून घ्या LIC च्या स्कीमबाबत
13
४०१ जणांनी १० तास केली मोजणी; बांगलादेशातील 'या' मशिदीला भरभरून दान, फक्त २४ तासांत...
14
हवामान विभागाचा इशारा! महाराष्ट्रात दोन दिवसांत अवकाळी पाऊस; अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा
15
Tarrif War: भारत निर्यातीत बनणार ‘दादा’, लाखो नव्या नोकऱ्या निर्माण होणार
16
क्या बात! प्रेग्नंट गौहर खानचा हाय हिल्स घालून रॅम्प वॉक, क्यूट बेबी बंपही केला फ्लॉन्ट
17
टॅरिफ युद्ध आणि शेअर बाजार; कंपन्यांचा निकाल ठरवणार  उद्या काय होणार?
18
विशालने केलेली आत्महत्या हा तर देवाने दिलेला मृत्युदंड! पीडित मुलीचे पालक काय म्हणाले?
19
अमित शाह यांच्याशी चर्चेनंतर शिंदे म्हणाले, 'महायुतीत धुसफुस नाही, खूशखूश आहे'
20
भारताची बेरीज-वजाबाकी; ‘भारत विश्वगुरु होणार’ अन् ‘एकविसावे शतक भारताचे आहे’

"पप्पा, प्लीझ मला फोन घेऊन द्या ना..."; आधी सासऱ्याकडे केला हट्ट, नंतर सासूसोबत पळाला जावई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:29 IST

सासूला घेऊन जावई पळून गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

सासूला घेऊन जावई पळून गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राहुल त्याची होणारी सासू अनिता देवी हिच्याशी फोनवर बोलत असला तरी, त्याने सासरे जितेंद्र यांच्या तब्येतीचीही अनेक वेळा विचारपूस केली होती. जितेंद्रने दिलेल्या माहितीनुसार, राहुलने स्वतः त्याला नवीन फोन घेऊन देण्यास सांगितलं होतं. अनेक वेळा विनंती केल्यानंतर मी राहुलला एक नवीन फोन घेतला. नवीन फोन घेतल्यानंतर तो त्याच्या सासूशी बोलू लागला आणि तिच्याचसोबत पळून गेला.

जितेंद्रने सांगितलं की, "राहुल म्हणाला, पप्पा, कृपया मला एक मोबाईल घेऊन द्या कारण माझा फोन खराब झाला आहे. ज्यावर आम्ही लग्नात नवीन मोबाईल देऊ असे सांगितलं. पण राहुल ऐकायला तयार नव्हता, त्याने अनेक वेळा नवीन फोन मागितला. मग आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याच्यासाठी नवीन फोन घेतला. त्यानंतर तो अनिताशी त्याच फोनवरून तब्बल वीस तास बोलत असे. त्याला १ तारखेला नवीन फोन घेऊन दिला आणि ६ तारखेला दोघे पळून गेले."

"आम्ही आमच्या अनेक नातेवाईकांसह राहुलच्या घरी गेलो होतो. राहुल आणि त्याच्या वडिलांशीही बोललो. सर्वांना राहुल आवडला. यानंतर राहुलचं लग्न ठरलं होतं. आम्हाला वाटत होतं की, लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. आम्ही मुलीची पाठवणी करू, राहुल तिला घेऊन जाईल, पण इथे उलट घडलं, तो माझ्या पत्नीला घेऊन पळून गेला."

"राहुलच्या बहिणीची नवरा रुद्रपूर येथे राहतो. तो मेहंदी काढण्याचं काम करतो. राहुल त्याच्याकडे गेला होता. दोघांमध्ये चांगली मैत्री देखील आहे. राहुलच्या बहिणीचा नवराही अनिताशी दोन-तीन वेळा फोनवर बोलला होता. अनिताचा नंबर त्याच्याकडे सेव्ह होता. राहुलने त्याच्याकडून अनिताचा नंबर घेतला आणि मग बोलू लागला." या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

टॅग्स :marriageलग्न