शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

न्यायपालिकेला येणार ‘अच्छे दिन’

By admin | Published: January 28, 2017 12:54 AM

सरन्यायाधीश जे. एस. खेहार यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ज्या पद्धतीने काम करीत आहेत त्यामुळे न्यायपालिकेत निश्चितच अच्छे दिन

हरिष गुप्ता / नवी दिल्लीसरन्यायाधीश जे. एस. खेहार यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ज्या पद्धतीने काम करीत आहेत त्यामुळे न्यायपालिकेत निश्चितच अच्छे दिनची शक्यता दिसत आहे.येत्या काही आठवड्यांत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांतील बहुतांश रिक्त जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे. माजी सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि नरेंद्र मोदी यांचे एकमत होत नव्हते. त्यामुळे सर्वोच्च व उच्च न्यायालयांतील रिक्त जागांचा प्रश्न रुतून बसला होता. प्पण आता सर्वोच्च न्यायालयातील रिक्त आठ जागा प्राधान्याने भरल्या जाणार आहेत. न्या. खेहार यांनी मोदी यांना कॉलेजियम लवकरच नावे सरकारला पाठवणार आहे. न्यायाधीशांची निवड पारदर्शी पद्धतीने होईल व त्यासाठीची योग्य ती प्रक्रियाही पाळली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. न्यायाधीशांच्या निवडीसाठी स्वत: खेहार यांनी मेमोरंडम आॅफ प्रोसिजरचा निर्णय घ्यावा आणि त्यानुसार त्याचे तंतोतंत पालन करावे, असे सुचवले होते. सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम जी नावे सरकारने सुचवली आहेत, त्यावरही विचार करणार आहे. स्वेगवेगळ््या उच्च न्यायालयांत रिक्त असलेल्या १५२ जागाही लवकरच भरल्या जातील. कॉलेजियमने डिसेंबरपासून एकही शिफारस केलेली नाही, त्यामुळे न्या. ठाकूर निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील रिक्त जागा आठ झाल्या आहेत.