शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

जवानांना सकस अन्न दिले जाते

By admin | Published: February 10, 2017 1:09 AM

सशस्त्र पोलीस दलांतील जवानांना अन्न देताना उष्मांकांचे प्रमाण व इतर मानकांचे पालन करण्यात येते, असा सरकारचा दावा आहे. एका जवानाने सोशल मीडियाद्वारे निकृष्ट

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीसशस्त्र पोलीस दलांतील जवानांना अन्न देताना उष्मांकांचे प्रमाण व इतर मानकांचे पालन करण्यात येते, असा सरकारचा दावा आहे. एका जवानाने सोशल मीडियाद्वारे निकृष्ट अन्नाची तक्रार केल्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू करून संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सरकारने हा खुलासा केला, हे विशेष. सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला निकृष्ट अन्न दिले जात असल्याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (सीआरपीएफ) अशा प्रकारच्या दोन तक्रारी मिळाल्या आहेत. तथापि, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की, जवानांना सकस अन्न मिळावे, यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. त्यानुसार, अधिकाऱ्यांना चौक्यांच्या भेटीदरम्यान जवानांचे राहणीमान, कपडे, जेवण यासह त्यांच्या उपकरणांच्या स्थितीची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.