शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सरकार जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे- राहुल गांधी

By admin | Published: October 06, 2016 7:46 PM

केंद्रातील भाजप सरकार हे जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - केंद्रातील भाजप सरकार हे जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. सर्जिकल स्ट्राइक करून लष्करानं स्वतःचं काम केलं. पण त्याचं श्रेय घेण्याचा भाजपानं प्रयत्न करू नये, असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे."आमच्या सरकारनं लोकांना न्याय मिळवून दिला. नरेंद्र मोदी लोकांना पैसे वाटत असताना शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतक-यांना योग्य भाव मिळवून देण्याचं वचन तुम्ही पाळलं नाहीत. स्वामिनाथन रिपोर्ट लागू करीन असं सांगितल असतानाही तो रिपोर्ट लागू केला नाही. 2 हजार कोटी युवकांना रोजगार उपलब्ध देणारं ते वचनही पाळलं नाहीत. मात्र एका भारतीयाला दुस-या भारतीयाशी लढवण्याचं काम तुम्ही नक्कीच केलं आहात, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

"भारताला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाटण्याचं काम तुम्ही केलं असून, उत्तर प्रदेशमध्ये हिंदू-मुस्लिमांची तुम्ही लढाई लावून देत आहात",  असा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे.