शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

दिल्ली प्रशासनावर सरकारचे नियंत्रण; घटनापीठाच्या निर्णयाने नायब राज्यपालांच्या हस्तक्षेपावर हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 8:03 AM

दिल्ली सरकारच्या प्रशासनावर, कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांच्या सेवांवर लोकनिर्वाचित दिल्ली सरकारचेच नियंत्रण राहणार असल्याचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने आज स्पष्ट केले.

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या प्रशासनावर, कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांच्या सेवांवर लोकनिर्वाचित दिल्ली सरकारचेच नियंत्रण राहणार असल्याचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने आज स्पष्ट केले. या निर्णयाने गेल्या काही वर्षांपासून दिल्लीच्या प्रशासनात नायब राज्यपालांकडून होत असलेल्या हस्तक्षेपाला पूर्णविराम मिळाला आहे.

मोदी सरकार केंद्रात आल्यापासून केजरीवाल सरकारमध्ये नायब राज्यपालांचा हस्तक्षेप वाढला होता. प्रशासकीय सेवांवर तसेच अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर लोकांनी निवडून दिलेल्या राज्य सरकारचे नियंत्रण राहावे, यासाठी दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात फेब्रुवारी २०१९मध्ये न्या. ए. के. सिकरी व न्या. अशोक भूषण या दोन सदस्यीय खंडपीठाचा एकमताने निर्णय न आल्याने गेल्या ६ मे २०२१मध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला. 

“कभी कभी लगता हैं अपुनीच भगवान है!” निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

गेल्या २२ ऑगस्ट २०२२ला हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय तत्कालिन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी घेतला होता. या घटनापीठात डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश होता.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप