शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

सरकारला इंदिरा गांधींचाच विसर; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 06:12 IST

आज केंद्र सरकार इंदिरा गांधींचे नावही घ्यायला तयार नाही, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांची टीका.

नवी दिल्ली : भारताने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला पराभूत करून, त्याचे दोन तुकडे पाडले आणि बांगलादेश निर्माण केला, त्यास ५० वर्षे होत असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे सौजन्यही केंद्र सरकार दाखवत नाही. सरकारची ही संकुचित वृत्ती अतिशय दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

त्या विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशात  कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्ती वाहिनीला मदत आणि बांगलादेशची निर्मिती हे सर्व निर्णय इंदिरा गांधी यांनीच घेतले होते. त्या युद्धानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक विरोधकांनी इंदिरा गांधी यांना देवी दुर्गा म्हटले होते. मात्र आज केंद्र सरकार  इंदिरा गांधींचे नावही घ्यायला तयार नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

यांना बलिदान माहीत नाहीराहुल गांधी यांनी उत्तराखंडात १९७१ च्या युद्धात सहभागी अधिकाऱ्यांचा सत्कार केला. प्रत्येक गोष्टीचे इव्हेंट करू पाहणारे मोदी यांना सैनिकांच्या बलिदानाचे महत्व कळणार नाही. इंदिरा गांधी यांचे नाव घेण्याचे सौजन्य त्यांच्यात नाही. ज्या महिलेने देशाच्या ऐक्यासाठी अंगावर ३२ गोळ्या झेलल्या, तिच्याविषयी भाजपला साधा आदरही नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी