शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Kuno National Park: भारत सरकारने चित्तांसाठी तयार केले बॉडीगार्ड, 9 सदस्यीय टीम ठेवणार लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 13:57 IST

भारतात मागील महिन्यात आफ्रिकेतून 8 चित्ते आणण्यात आले होते.

नवी दिल्ली : भारतात मागील महिन्यात 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आफ्रिकेतील नामिबिया देशातून 8 चित्ते भारतात आणण्यात आले होते. भारताच्या भूमीवर तब्बल 74 वर्षांनंतर चित्ता प्राणी वावरत आहेत. 74 वर्षांपूर्वी चित्ता प्राणी भारतातून नामशेष झाला होता. नामिबियातून आणलेले हे आठ चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. सन 1952 मध्ये भारत देशातून चित्ता नामशेष झाल्याचे सरकारकडून घोषित करण्यात आले होते. चित्ता नामशेष झाल्यानंतर भारतीय गवताळ प्रदेशातील याचा परिसंस्थेवरही परिणाम झाला. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ग्रासलँड इकोसिस्टम राखण्यासाठी हे चित्ते बाहेरून आणले आहेत.

चित्तांच्या आगमनामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही सरकारची आहे. त्यासाठी चित्त्यांवरही सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे. चित्त्यांना त्यांच्या वातावरणानुसार अटी देण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने त्यांच्यासाठी 9 सदस्यीय टास्क फोर्स तयार केले आहे.

टास्क फोर्समधील 9 सदस्य

  1. प्रधान सचिव (वन), मध्य प्रदेश - सदस्य
  2. प्रधान सचिव (पर्यटन), मध्य प्रदेश - सदस्य
  3. प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन दलाचे प्रमुख, मध्य प्रदेश - सदस्य
  4. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि मुख्य वन्यजीव संरक्षक, मध्य प्रदेश- नवी दिल्ली
  5. श्री आलोक कुमार, सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि मुख्य वन्यजीव वॉर्डन, मध्य प्रदेश - सदस्य
  6. डॉ. अमित मलिक, महानिरीक्षक, एनटीसीए, नवी दिल्ली - सदस्य
  7. डॉ. विष्णू प्रिया, शास्त्रज्ञ, भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून - सदस्य
  8. श्री अभिलाष खांडेकर, सदस्य मध्य प्रदेश NBWL, भोपाळ
  9. श्री शुभरंजन सेन, APCCF- वन्यजीव - सदस्य निमंत्रक

 

5 वर्षांची आहे योजना भारत सरकारने चित्ता देशात आणण्यासाठी एकूण पाच वर्षांची योजना बनवली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात 8 चित्ते आणण्यात आले आहेत. तर या 5 वर्षांनंतर दुसऱ्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात येणार आहेत. कुनो नॅशनल पार्क व्यतिरिक्त ते समान हवामान आणि वनक्षेत्र असलेल्या इतर कोणत्याही राष्ट्रीय उद्यानात सोडले जातील. 

पाच मादी व तीन नर चित्तेनामिबियातून भारतात आणलेल्या आठ चित्तांमध्ये पाच मादी व तीन नर आहेत. त्यापैकी पाच मादी चित्तांचे वय दोन ते पाच वर्षे दरम्यान तर तीन नर चित्त्यांचे वय 4.5 ते 5.5 वर्षे दरम्यान आहे, अशी माहिती चित्ता कॉन्झर्व्हेशन फंड (CCF) या स्वयंसेवी संस्थेने दिली.  

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीcommandoकमांडोGovernmentसरकार