शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सरकार चर्चेसाठी तयार, पण विरोधकांनी गोंधळ थांबवावा - व्यंकय्या नायडू

By admin | Published: November 18, 2016 2:16 PM

नोटाबंदीच्या मुद्यावर सरकार चर्चेस तयार असतानाही विरोधक का गोंधळ घालत आहेत असा सवाल व्यंकय्या नायडूंनी विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांच्या संसदेतील गदारोळामुळे सरकार नाराज असून या गोंधळी भूमिकेबद्दल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्याने राज्यसभा दुपारपर्यंत तर लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली.
' आम्ही (सरकार) चर्चेसाठी तयार आहोत. तरीही विरोधक गोंधळ का घालत आहेत हे समजत नाहीये. ते (विरोधक) मुद्यापासून भरकटत असून चर्चेपासून पळ काढत आहेत', असा आरोपही नायडू यांनी केला. ' गरज पडल्यावर पंतप्रधान स्वतः सभागृहात उपस्थित राहतात आणि चर्चेत सहभागी होतात. पण या मुद्यावरून गोंधळ माजवत कामकाज बंद पाडणे हे अत्यंत चुकीचे आहे' अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. तसेच उरी हल्ल्याबाबत गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केलेल्या विधानावर काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही नायडू यांनी केली.