शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

समता-सदभावनेच्या शपथेने ग्राम उदय अभियानाचा प्रारंभ

By admin | Published: April 15, 2016 1:55 AM

बेळगाव ढगा, विल्होळी, गौळाणेसह दहा गावांचा समावेश

बेळगाव ढगा, विल्होळी, गौळाणेसह दहा गावांचा समावेशनाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ग्राम उदय से भारत अभियानाचा शुभारंभ नाशिक तालुक्यातील दहा गावांमध्ये अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते समता व सद्भावनेची शपथ देऊन करण्यात आला. बेळगाव ढगा येथे या समता व सद्भावना शपथेचे आयोजन करण्यात आले होते.गोवर्धन गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणेअंतर्गत कामांचे भूमिपूजन व ग्राम उदय से भारत उदय अभियानाचा शुभारंभ या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी बेळगाव ढगा हे गाव दत्तक घेतले असून, गावातील ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, पशुसंवर्धन दवाखाना आदि विविध विकासकामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत. काही कामांचा शुभारंभ करण्यात आला. बेळगाव ढगा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीचे औचित्य साधून ग्राम उदय से भारत उदय अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष विजयश्री चुंबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मनोेगत व्यक्त केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी, रत्नाकर चुंबळे, तुकाराम खांडबहाले, वामन चुंबळे, बाजीराव चुंबळे, उपअभियंता संजय पवार, शाखा अभियंता मधुकर लांबे, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर गोवर्धन गटातील गौळाणे, आंबेबाहुला, विल्होळी, पिंपळद, जातेगाव, तळेगाव, बेळगाव ढगा, महिरावणी, दुडगाव या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी आयोजित अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)फोटो एनएसके इडीटवर टाकला आहे.