शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

पतीच्या मृत्यूनंतर न रडल्याची भयंकर शिक्षा; 'तिने' पाच वर्ष तुरुंगात काढली!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 2:17 PM

पतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून आसाममधील एका न्यायालयाने पतीच्या हत्येसाठी पत्नीला जबाबदार ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

गुवाहाटी - पतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून आसाममधील एका न्यायालयाने पतीच्या हत्येसाठी पत्नीला जबाबदार ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून तुरुंगात असलेल्या या महिलेची सर्वोच्च न्यायालयाने आता सुटका केली आहे. आसाम सत्र न्यायालयाचा महिलेच्या शिक्षेसंदर्भातला निर्णय आसाम उच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या महिलेला न्याय मिळाला आहे. 

पाच वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी पतीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी त्याची पत्नी अजिबात रडली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी या हत्येसाठी पत्नीलाच आरोपी ठरवले होते. सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने देखील महिलेला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने महिलेला या परिस्थितीजन्य पुराव्यांवरून दोषी ठरवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि महिलेची निर्दोष मुक्तता केली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMurderखून