शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

शाळेची फी भरता न आल्याने दोन मुलींसह वडिलांनी घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 6:58 AM

येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  मृत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शाळेची फी थकली होती. त्यामुळे वडील आणि दोन अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गोरखपूर : येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  मृत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शाळेची फी थकली होती. त्यामुळे वडील आणि दोन अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. जितेंद्र श्रीवास्तव (४५) हे आपल्या दोन मुली आणि वडील ओम प्रकाश यांच्यासोबत राहत होते. जितेंद्र हे घरी टेलरिंगचे काम करायचे. १९९९च्या रेल्वे अपघातात त्यांचा उजवा पाय कापला गेला होता. 

मुलींचे वय केवळ १६ आणि १४जितेंद्र शिवणकाम करत असत. त्यांच्या दोन्ही मुली मान्या (१६) आणि मानवी (१४) या इयत्ता नववी आणि सातव्या वर्गात शिकत होत्या. गेल्या पाच महिन्यांपासून दोन्ही मुलींची रु. ३७,००० फी वडील जितेंद्र हे भरू शकले नव्हते.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी