शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

६० वर्षांत पहिल्यांदाच हॅट्रीक, जनतेने आपल्याला का निवडून दिले? मोदींनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 21:59 IST

आज भारत अनोख्या यशाची कहानी लिहीत आहे. लोकांनी स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला मतदान केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदाच आपल्या सरकारने हॅट्रीक केली आहे. आज भारत अनोख्या यशाची कहानी लिहीत आहे. लोकांनी स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला मतदान केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

मोदींनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. आत्मविश्वास भारताच्या विकास आणि सुधारणांवरील नवीन विश्वास दर्शवतो. अनेक देशांतील सरकारांना आव्हानांचा सामना करावा लागतो, परंतू भारतातील परिस्थिती वेगळी आहे. सध्याची सुरु असलेली प्रगती आणि स्थिर प्रशासनासाठी तरुण, महिलांनी मतदान केले आहे, असे मोदी म्हणाले. 

नुकत्याच घसरलेल्या जीडीपीवरून भाष्य करताना मोदी म्हणाले की भारताने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. गेल्या 10 वर्षात जगातील अर्थव्यवस्था 35 टक्क्यांनी वाढल्या तर भारताची अर्थव्यवस्था ९० टक्क्यांनी वाढली. आम्ही खूप लांब झेप घेण्याची तयारी करत आहोत, असाही दावा मोदी यांनी केला. आम्ही भारतीयांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात यशस्वी झालो आहोत, असे मोदी म्हणाले.

सुधारणा, कार्य करा आणि परिवर्तन हा मंत्र सरकारच्या कामकाजाचा आधार आहे. यानुसार अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी