शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'गोमातेचा चारा खाल्ला, लोककल्याण काय करणार', अमित शाह यांची लालू प्रसाद यादवांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:24 IST

Amit Shah criticizes Lalu Prasad Yadav: लालूप्रसाद यादव यांनी गोमातेचा चाराही खाल्ला. ते बिहारच्या लोककल्याणाचा विचार करू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला पुन्हा निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

- एस. पी. सिन्हा  गोपालगंज (बिहार) - लालूप्रसाद यादव यांनी गोमातेचा चाराही खाल्ला. ते बिहारच्या लोककल्याणाचा विचार करू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला पुन्हा निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. बिहारला लालू-राबडीच्या जंगलराजकडे जायचे आहे की मोदी-नितीशकुमार यांच्या विकासाच्या रस्त्यावर जायचे आहे, याचा निर्णय घ्यायचा आहे, असेही गोपालगंज येथील जाहीर सभेत ते म्हणाले. जे काम काँग्रेस ६५ वर्षात करू शकली नाही ते काम मोदी सरकारने १० वर्षात केले. लालू प्रसाद यादव यांनी तर गोमातेचा चाराही खाल्ला, अशी टीका त्यांनी केली.

अमित शाह म्हणाले की, राजद आणि काँग्रेसने बिहारचे नुकसान केले. लालूंनी मुलगी, पत्नी, भाऊ, मेहुण्याला राजकारणात स्थिर केले. परंतु बिहारच्या युवकांसाठी काहीही केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या युवकांना रोजगार दिला. आता पुन्हा एनडीएचे सरकार आल्यास पाच वर्षात बिहारला पूर-मुक्त करण्यात येईल. त्यामुळे बिहारच्या जनतेने मोदी-नितीशकुमार यांचे सरकार आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

बिहारने देशाला नेहमीच मार्ग दाखवला• देशाचे स्वातंत्र्याचे आंदोलन असो की जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन असो, नेहमी या भूमीने देशाला रस्ता दाखवण्याचे काम केले आहे. आपण अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारण्याचे स्वप्न पाहिले. परंतु, लालू आणि त्यांच्या साथीदारांनी त्यात आडकाठी आणली.● पंतप्रधानांनी ५५० वर्षांनी २ रामलल्लाला भव्य मंदिरात विराजमान केले. बिहारमध्ये माता सीतेचे भव्य मंदिर होईल, असे शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार