शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

ह्रदयद्रावक... कॅनॉलमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 1:38 PM

सिकटिया बॅराजमध्ये कार कोसळून हा अपघात झाला. 

झारखंडच्या देवघर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी अपघाताची भीषण दुर्घटना घडली. नदीच्या पुलावरुन कार कोसळून एकाच कुटुबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नदीतून कार बाहेर काढली आहे. त्यानंतर, या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

देवघरचे पोलीस अधीक्षक अजीत पीटर डुंगडुंग यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, प्रवास करताना पुलावरुन सिकटिया बॅराजमध्ये कार कोसळून हा अपघात झाला.   

वेगात आलेल्या कारने पुलावरुन जाताना रस्त्याच्या कडेला असलेले रोलिंग तोडले. त्यामुळे, बॅराजजवळी कॅनॉलमध्ये कार कोसळली, त्यामध्ये कारमधील ५ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात, एक लहान मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना बोलावण्यात आले, पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कॅनॉलमधून कार बाहेर काढली, ती बोलेरो गाडी असल्याचे निदर्शनास आले. 

टॅग्स :JharkhandझारखंडAccidentअपघातcarकार