शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

पावसाचा कहर! केदारनाथ मार्गावरून 2500 भाविकांचे रेस्क्यू, दर्शनासाठी गेलेले 16 जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 12:32 PM

याचवेळी केदारनाथ यात्रा मार्गावर 16 लोक बेपत्ता जाल्याची माहिती रुद्रप्रयाग एसपी कार्यालयाला मिळाली आहे.

केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसानंतर सरकारने बचावकार्य तीव्र केले आहे. केदारनाथ परिसरात अडकलेल्या जवळपास 2537 प्रवाशांचे रेस्क्यू करण्यात येत आहे. SDRF सोबतच लष्कराचे चिनूक आणि MI-17 हेलिकॉप्टरहीही बचाव कार्यासाठी अथवा रेस्क्यू ऑपरेशनसाठी उतरले आहे. 

याचवेळी केदारनाथ यात्रा मार्गावर 16 लोक बेपत्ता जाल्याची माहिती रुद्रप्रयाग एसपी कार्यालयाला मिळाली आहे. कुटुंबीयांचा या लोकांसोबतचा संपर्क तुटला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, वायएमएफ, डीडीआरएफ आणि पोलिसांचा चमू देखील बचाव कर्यात आहे.

लिंचोली आणि भिमबली येथे अडकलेल्या लोकांना शेरसी येथे पोहोचवले जात आहे. काही यात्रेकरूंना गौरीकुंडावरून पगडंडी मार्गे सोनप्रयागला आणले जात आहे. गौरीकुंड ते सोनप्रयाग दरम्यानचा जवळपास 100 मीटर भाग उध्वस्त झाला आहे. डीएम सौरभ गहरवार आणि एसपी विशाखा अशोक भदाणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास बचाव कार्य सुरू झाले आहे.

भीमबलीच्या जवळपास अडकलेल्या 737 यात्रेकरुंना हेलीकाप्टरच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. तर 200 यात्रेकरूंना रास्त्याने आण्यात आले आहे. या अभियानात पाच हेलिकाप्टरचा समावेश आहे.

सर्वाधिक यात्रेकरू गौरीकुंडाजवळ अडकलेले आहेत. एसडीआरएफचे कमांडन्ट मणिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीकुंड येथून 1700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी अद्यापही 1300 जण अडकलेले आहेत. अलास्का लाइटच्या मदतीने रात्रभर रेस्क्यू  ऑपरेशन सुरू राहणार आहे.

एसडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये 1100 ते 1400 भाविक, लिंचौलीमध्ये 95 तसेच भीमबलीमध्ये जवळपास 150 यात्रेकरू अडकलेले आहेत. याशिवाय, कुमाऊंमध्येही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मंडलमध्ये अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. 

टॅग्स :KedarnathकेदारनाथPoliceपोलिस