शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

कोल्हेर येथे तिव्र पाणीटंचाई

By admin | Published: May 22, 2016 7:39 PM

पांडाणे : दिडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडून टॅँकरसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता टॅँकर त्वरीत सुरू करण्याची मागणी होत आहे.

पांडाणे : दिडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडून टॅँकरसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता टॅँकर त्वरीत सुरू करण्याची मागणी होत आहे. पाणीटंचाईवर उपयायोजना पांडाणे : तालुक्यातील अंबानेर येथे ग्रामपंचायतीने पाणीटंचाईवर उपाययोजना केल्या आहेत. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी चौकाचौकात नळ काढून दिले आहेत. पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य पाईप लाईनव्दारे प्रत्येक चौकाचौकात पाणी उपलब्ध झाल्याने पाणी टंचाईची समस्या सुटली आहे. नालेसफाईची मागणी येवला : पावसाळ्या पुर्वी शहरातील गटारी व नाल्याची सफाई व्हावी,अशी अपेक्षा नागरीकाकडून व्यक्त होत आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी असलेल्या गटारीमध्ये पावसाचे पाणी जाऊन घाण रस्त्यावर येते. त्यामुळे त्वरीत स्वच्छता मोहिम नगरपालिकेने हाती घेण्याची गरज आहे. येवलेकरांना कुपनलिकेचा आधार येवला : येवला शहरात सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. त्यासाठी नागरीकांनी कुपनलिकेचा पाण्यासाठी आधार घेतला आहे. वापरण्यासाठी लागणारे पाणी बोअरवेल, कुपनलिकेवरून नागरीक आणत आहेत. कांदा साठवणूकीसाठी धावपळ येवला : कांद्यांचे दर घसरल्याने शेतकर्‍यांनी कांदा साठवणूकीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग शेतात कांदा साठवणूकीच्या कामात व्यस्त दिसून येत आहे. कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.