शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

हिंदुंना दोन मुलगे तर, मुस्लिमांनाही दोनच मुलगे पाहिजेत - गिरीराज सिंह

By admin | Published: April 21, 2016 4:07 PM

भारताने सर्व धर्मांसाठी दोन मुलांचा नियम सक्तीचा केला नाही तर, भारतात हिंदु मुली सुरक्षित रहाणार नाहीत.

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. २१ - भारताने सर्व धर्मांसाठी दोन मुलांचा नियम सक्तीचा केला नाही तर, भारतात हिंदु मुली सुरक्षित रहाणार नाहीत. पाकिस्तानप्रमाणे मुलींना बुरख्यामध्ये ठेवावे लागेल असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. भारताने आपले लोकसंख्येचे धोरण बदलणे आवश्यक आहे असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. 
 
पश्चिम चंपारणमध्ये बाघा येथे सांस्कृतिक यात्रेमध्ये ते बोलत होते.  या कार्यक्रमाला अनेक साधू आणि आरएसएसचे स्वयंसेवक प्रेक्षकांमध्ये बसले होते. हिंदुंना दोन मुलगे असतील तर, मुस्लिमांनाही दोन मुलगे असले पाहिजेत. आपली लोकसंख्या कमी होत आहे. बिहारमध्ये सात जिल्हे असे आहेत जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. 
 
लोकसंख्या नियंत्रणाचा नियम बदलला पाहिजे तेव्हाच हिंदू मुली सुरक्षित रहातील. नाहीतर, आपल्यालाही पाकिस्तानप्रमाणे आपल्या मुलींना बुरख्यामध्ये ठेवावे लागेल असे गिरीराज म्हणाले. किशनगंज, अरारीया या जिल्ह्यांचे त्यांनी आपल्या भाषणाता उदहारण दिले.  हिंदू पेक्षा इथे मुस्लिम लोकसंख्येचा टक्का वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.