शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

किती वाईट! पुतणीच्या लग्नाची वरात येण्यापूर्वी काकाचा मृत्यू; पाठवणीला आजीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 13:58 IST

आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या मोठ्या घटना घडतात ज्यामुळे आपण आपल्या नशीबाला दोष देत बसतो. या नवरी मुलीने काय करावे...

आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या मोठ्या घटना घडतात ज्यामुळे आपण आपल्या नशीबाला दोष देत बसतो. परंतु, एखाद्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असताना जर घरच्या दोन लोकांचा मृत्यू झाला तर त्याने काय करायचे? लग्नाचा आनंदही घेता येत नाही आणि दु:खही करता येत नाही अशी परिस्थिती. राजस्थानच्या बुंदीमध्ये असाच एक विदारक प्रसंग घडला आहे. 

एका कुटुंबात लग्नाची लगबग सुरु होती. सर्वजण नवरदेवाची वरात यायची वाट पाहत होते. वरात येण्यापूर्वीच नवरीच्या काकांनी हृदयविकाराचा झटका आला. जागीच त्यांचा मृत्यू झाला. सर्व कुटुंबावर शोककळा पसरली. हृदयावर दगड ठेवून नवरीचे लग्न लावण्यात आले. परंतु, हा दु:खाचा डोंगर काही कमी होता की काय तिची पाठवणी करताना तिच्या आजीचा मृत्यू झाला. 

लग्न घरात मृतदेह ठेवणे योग्य नव्हते म्हणून गावकऱ्यांनी काका गोविंद लाला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. वरात आली होती. लग्नाच्या विधीपूर्वीच कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. लग्नविधी उरकले, कुटुंबीयांनी दु:ख व्यक्त करत तिची पाठवणीची तयारी केली. परंतु तितक्यात ९० वर्षांची आजी मंगली बाई यांनीही प्राण सोडले.  

टॅग्स :marriageलग्न