शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"१० वर्षांत भाजप जगातील सर्वांत श्रीमंत पक्ष कसा झाला?" प्रियांका गांधी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:35 IST

"काँग्रेसचे सरकार उलथविण्यासाठी धनशक्तीचाही प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला"

सिमला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे लोकनियुक्त सरकार पाडण्याचे हरप्रकारे प्रयत्न केले, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी केला. त्या म्हणाल्या की, काँग्रेसचे सरकार उलथविण्यासाठी धनशक्तीचाही प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला.

कांगडा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व त्या पक्षाचे नेते आनंद शर्मा यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी चंबा येथे प्रचारसभा घेतली. त्या म्हणाल्या की, काँग्रेस सुमारे ५५ वर्षे देशात सत्तेवर होती, मात्र ती सर्वात श्रीमंत पक्ष कधीच बनली नाही. दुसऱ्या बाजूस गेल्या १० वर्षांत भाजप हा जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे राज्य सरकार पाडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. पंतप्रधानांसारखे नेते तुम्हाला हवेत का, असा सवालही त्यांनी प्रचारसभेला आलेल्या लोकांना विचारला. देवाच्या नावावर लोकांची दिशाभूल करणे यासारख्या गोष्टी भाजपचे नेते करतात, असे त्या म्हणाल्या,

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस