शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 14:33 IST

Lok Sabha Elections 2024 : ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल येतील आणि त्यानंतर संपूर्ण विरोधक विभागले जातील, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.

नवी दिल्ली :  देशात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीत भाजपा दिल्लीतील सर्व ७ जागा जिंकणार असल्याचा दावा आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. एवढेच नाही तर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या भाजपावरील विधानवरही प्रतिक्रिया दिली आहे.   

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल येतील आणि त्यानंतर संपूर्ण विरोधक विभागले जातील, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. तसेच, आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, तेजस्वी यादव बरोबर आहेत, त्यांनी फक्त एक ओळ चुकीची सांगितली. तेजस्वी यादव यांनी 'टन-टन-टन टन-टन-तारा', पूरा विपक्ष बंटाधार है, असे म्हणायला हवे होते. पुढे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, बिहारमध्ये सातही टप्प्यात निवडणुका लढल्या जात आहेत. ४० लोकसभा मतदारसंघांसह, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच, बिहार हे भारतीय राजकारणाला आकार देण्यामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे.

शुक्रवारी (२४ मे) तेजस्वी यादव यांनी भाजपावर टीका करत म्हटले होते की, भाजपा ४ जूननंतर गायब होणार आहे. तसेच, एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट करताना, तेजस्वी यादव म्हणाले होते की, "टन टना टन टन टारा, बीजेपी होगी नौ दो ग्यारह". दरम्यान, तेजस्वी यादव देखील सतत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. भाजपावर सतत निशाणा साधत आहेत. कधी कविता म्हणत तर कधी फिल्मी शैलीत ते भाजपावर निशाणा साधत आहेत. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४delhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा